गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा पुन्हा बंद; समुद्र खवळल्याने प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून परिस्थिती धोकादायक असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.…
Read MoreST प्रवाशांसाठी NCMC कार्ड सक्तीला विरोध; स्थगितीची मागणी
१ सप्टेंबर २०२६ पासून एसटी बस प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व्हर डाऊन, तांत्रिक बिघाड आणि अपुऱ्या कार्ड वितरणामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत…
Read Moreगेटवे ऑफ इंडियाजवळ फेरी बोटीत बिघाड; 38 जणांची सुखरूप सुटका
मुंबईत गुरुवारी रात्री गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ‘अनवारी’ फेरी बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बोटीत 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स असे एकूण 38 जण होते. घटना सुमारे रात्री 8.30 वाजता, गेटवेपासून सुमारे 1.5…
Read MoreISROचा ‘तिसरा डोळा’ अंतराळात; EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेत GSLV-F17 रॉकेटच्या मदतीने अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालेले हे प्रक्षेपण भारताच्या सुरक्षा…
Read Moreकरबुडे हायवे परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड; दोन आरोपी ताब्यात
रत्नागिरी : फणसवळे–वेतोशी गावच्या जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक संशयित फरार आहे. पोलिसांना मिळालेल्या…
Read Moreमतदार यादी पुनरीक्षणात रत्नागिरी अव्वल; १००% डिजिटलायझेशन पूर्ण
रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रोल मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू करत मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेतला. खेड तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या…
Read Moreगणेशोत्सवात भाविकांची लूट खपवून घेणार नाही; अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोलीस व परिवहन विभाग आणि रिक्षा-बस…
Read Moreराज्य सरकारची मोठी पावले; साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) रक्कम वेळेत देण्यासाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री…
Read Moreएसटी स्मार्ट कार्डसाठी नागरिक हैराण
रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस प्रवासात सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले. रत्नागिरी आगारामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्याच्या…
Read More





