पेरणीसाठी थोडा धीर धरा… कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
नैर्ऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनची प्रगती मंदावण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई…
Read Moreवीज आली, पण पाणी गेले!
लांजाचा पाणीप्रश्न ऐरणीवर लांजा नगरपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विद्युत खांब उभारणीच्या कामामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर गंभीर परिणाम झाला आहे. मुख्य पाणीवाहिन्या वारंवार फुटून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत…
Read More





