गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
रत्नागिरी : सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर गौरी आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये राज्य शासनाने सुधारणा केली असून याबाबतचे अधिकृत…
Read Moreमंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सेवेसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी नवीन बसस्थानक इमारत उभारण्यात येत असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी…
Read Moreमुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची प्रचंड गर्दी असताना खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत असून तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले…
Read MoreNCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
MSRTCने ST बसमधील NCMC कार्ड योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेत तात्पुरती शिथिलता दिली आहे. प्रवाशांकडून वाढत्या तक्रारी आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. NCMC कार्डमध्ये रिचार्ज न होणे, मशीन बिघाड आणि ग्रामीण भागात कार्ड उपलब्ध नसणे अशा…
Read Moreमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
रत्नागिरी – शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. रुग्णांची…
Read Moreगणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी – जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी तसेच सिझेरियन प्रसूती संख्या कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी…
Read Moreगणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
रत्नागिरी – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक…
Read Moreआंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित ‘युजीसी नीट जून २०२६’ ही परीक्षा संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील ‘राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी’ या केंद्रावर ९ आणि १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत घेतली…
Read Moreगणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांचा ओघ
गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून कोकणात चाकरमान्यांचा ओघ दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मुंबई, पुणे आणि आसपासच्या शहरांतून लाखो भाविक आपल्या गावी, म्हणजेच कोकणात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रवाना होत आहेत. यामुळे…
Read Moreगणेशोत्सवात अॅक्वा लाइन मध्यरात्रीपर्यंत सुरू; शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता
मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो 3 अॅक्वा लाइनच्या वेळेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही टर्मिनस स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता सुटणार आहे. गणेशोत्सव काळात शहरात…
Read More





