Breaking News
जंतरमंतरवर जल्लोष!
हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय - अभिजीत दिपकेकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी "आपण करून दाखवलं!" असे म्हणत हा विद्यार्थ्यांच्या ३६ दिवसांच्या आंदोलनाचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे घोषित केले.जंतरमंतर येथे सुरू
नीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे चौफेर टीका होत असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला.दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून सुरू असलेले आंदोलन, देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे २६ दिवसांचे उपोषण
दिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून निर्मित ‘पंढरपूर वारी’ या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात मराठी भाषा मंत्री उदय सामंत
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण अखेर संपवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.वांगचुक यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात ही माहिती दिली.
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी लावली जाणार आहेत. जनतेच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी, यासाठी जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र
ठळक बातम्या
राज्यस्तरीय घडामोडी
जंतरमंतरवर जल्लोष!
हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय - अभिजीत दिपकेकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा
नीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे चौफेर टीका होत असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा
दिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण अखेर संपवण्याची घोषणा
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी लावली
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी

अग्रलेख
जागर विशेष
देशभरातील बातम्या
इतर बातम्या

जंतरमंतरवर जल्लोष!
हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय - अभिजीत दिपकेकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा

नीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे चौफेर टीका होत असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा

दिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि

केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण अखेर संपवण्याची घोषणा

ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी लावली

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः कोकणातील
Advertise With Us
Reach thousands of visitors through our platform!
Click below to place your advertisement.
Contact Usआंतरराष्ट्रीय पडसाद

जंतरमंतरवर जल्लोष!
















