जंतरमंतरवर जल्लोष!
हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय – अभिजीत दिपके केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके…
Read Moreनीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे चौफेर टीका होत असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला. दिल्लीतील…
Read Moreदिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क…
Read Moreकेंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण अखेर संपवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट…
Read Moreग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी लावली जाणार आहेत. जनतेच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी, यासाठी जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज…
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समिती…
Read Moreराज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः कोकणातील भात पिके आणि खरिपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरत आहे. जुलैच्या सुरुवातीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे…
Read Moreअमेरिकेत बेकायदा स्थलांतरित भारतीयांवर तीव्र कारवाई
अमेरिकेत वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या सुमारे 18 हजार भारतीय नागरिकांवर ट्रम्प प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा स्थलांतरितांविरोधातील हद्दपारी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली असून,…
Read More‘चलो संसद’ मार्चदरम्यान दिल्लीत तणाव; पोलिसांचा हाय अलर्ट
नवी दिल्ली : CJPच्या ‘चलो संसद’ मार्चच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात सुमारे ५ हजार पोलिस व सुरक्षा जवान तैनात असून कलम 163 लागू करण्यात आले आहे. निषेधासाठी जमलेल्या आंदोलकांची सुरक्षा…
Read More





