बीएसएनएलचा सॅटेलाइट फोन लाँच; दुर्गम भागांसाठी मोठी सुविधा
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने सॅटेलाइट फोन बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. या फोनची किंमत १ लाख ३४ हजार १६६ रुपये (सर्व करांसहित) असून, दुर्गम भागात आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी हा फोन उपयुक्त ठरणार आहे. बीएसएनएलने दिलेल्या…
Read Moreसह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला!
रत्नागिरी – सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि नागपूरच्या खाजगी कंपन्यांच्या…
Read Moreलोटे एमआयडीसीत रासायनिक गळती; सहा कारखान्यांना उत्पादनबंदी नोटिसा
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याची घटना समोर आली आहे. हे धोकादायक रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे…
Read Moreदरडींचा धोका वाढला; रघुवीर घाटात पर्यटनाला ब्रेक
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दरडी कोसळण्याच्या वाढत्या धोक्यामुळे ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संभाव्य अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी उपविभागीय…
Read Moreग्रामीण मातीतून राष्ट्रीय स्तरावर झेप : ॲड. सागर कळंबटे यांचे उल्लेखनीय यश
रत्नागिरी : मिरजोळे येथील लक्ष्मीकांतवाडी या ग्रामीण भागातून पुढे येत ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची…
Read Moreमोशीतील भीषण इमारत दुर्घटना : 14 तासांच्या थरारक बचावकार्यात 9 जणांची सुखरूप सुटका
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाने धाडसी आणि जीवाची पर्वा न करता राबवलेल्या बचावकार्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तब्बल 14 तास चाललेल्या या…
Read Moreजि. प. ‘आदर्श शिक्षक’ व ‘आदर्श शाळा’ पुरस्काराचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी वितरण
रत्नागिरी – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने वर्ष २०२५-२६ मधील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोमवार १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात…
Read Moreपुण्यात संतांच्या पालख्या दाखल; ११ जुलैपर्यंत वाहतूक बदल
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत ११ जुलैपर्यंत मोठे बदल करण्यात आले असून, नागरिकांना पालखी मार्ग टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही…
Read Moreरत्नागिरीत शिक्षकांचा भव्य मोर्चा; शाळा बंद ठेवून हजारोंचा सहभाग
रत्नागिरी — जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज शहरात शिक्षकांचा भव्य मोर्चा व धरणे आंदोलन पार पडले. विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी शाळा बंद ठेवत या आंदोलनात सहभाग नोंदवला. माळनाका येथून सुरू…
Read Moreरत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ मंजूर
रत्नागिरी – जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भर पडली आहे. जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयास (Integrated AYUSH Hospital) राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी रु. १०.५०…
Read More





