ही भातलावणी… फक्त शेती नाही… हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…
ही भातलावणी…फक्त शेती नाही…हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…
Read Moreचिपळूणमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार प्रविण…
Read Moreखेडमधील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांचे आदेश – उदय सामंत
रत्नागिरी – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. खेड शहरातील नुकसानग्रस्त नागरिक आणि…
Read Moreसर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यास्तरावरच सुटायला हवेत. त्यांचे प्रश्न जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये यायला नकोत, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी…
Read Moreमानखुर्द चाळ दुर्घटना; ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द येथील जनता नगर परिसरात मुसळधार पावसादरम्यान तीन मजली कच्च्या चाळीचा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच…
Read Moreराज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई–पुणे मार्गावर वाहतूक विस्कळीत
राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.…
Read More





