जागर – आपल्या प्रश्नांचा..
“जागर”जागर – आपल्या प्रश्नांचा… जागर – शिक्षणाचा… जागर – संस्कृतीचा… जागर म्हणजे बदलाची…
Read Moreधर्मशास्त्रावरील आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्रामार्फत राबविण्यात आलेला “इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र” हा संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे.…
Read Moreउशिराच शहाणपण स्थळ.. आठवडा बाजार
उशिराच शहाणपण स्थळ.. आठवडा बाजार रत्नागिरी नगरपरिषदेच्या भर पावसात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे आता नागरिक चांगलेच वैतागले आहेत. …
Read Moreमहाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल..
मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना, प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन…
Read Moreनागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील
नागपूर : राज्य सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ आयुक्त म्हणून कार्यरत असलेले रविंद्र कुमार सिंगल यांची बदली लाचलुचपत…
Read MoreMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 निकाल जाहीर; 4,103 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या निकालानुसार राज्यसेवा गट-अ आणि गट-ब पदांसाठी झालेल्या पूर्व परीक्षेतून 4,103 उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवली…
Read Moreराजकीय भूकंप : थोड्याच वेळात ६ खासदारांचा शिंदे गटात होणार अधिकृत प्रवेश…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.उद्धव ठाकरेंच्या…
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात..
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून उष्म्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.जिल्हा परिषद सीईओ वैदेही रानडे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, जिल्ह्यातील सर्व…
Read Moreखेडशी येथे भीषण अपघात; खालगावची महिला जागीच ठार
रत्नागिरी : खेडशी परिसरात रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात खालगाव येथील दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी याच परिसरात एक रिक्षा…
Read Moreराम मंदिर देणगी प्रकरणात नवा दावा; 1,250 मौल्यवान शिळा गायब?
अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणात नवा दावा समोर आला आहे. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांनी 1989 मध्ये देश-विदेशातून आलेल्या सोने, चांदी, हिरे-माणिक आणि अष्टधातूपासून बनवलेल्या सुमारे 1,250 पूजित शिळा गायब झाल्याचा आरोप केला आहे.दुबे यांच्या मते, या…
Read More





