३० जुलैपासून ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला सुरुवात
मुंबई : ‘अंमली पदार्थ मुक्त मुंबई’ या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता राज्यभर व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती व समुपदेशन समित्यांची स्थापना…
Read MoreSIR अभियानात राज्यात प्रथम ठरलेल्या चिपळूण विधानसभा मतदार संघाच्या यशाबद्दल प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा सत्कार
चिपळूण : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात 265-चिपळूण विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत 100 टक्के काम पूर्ण केल्याबद्दल मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार…
Read Moreजिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओ’नेस्ट गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
रत्नागिरी : नुकत्याच देवरुख येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओ’नेस्ट गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांसह…
Read Moreनाशिक जिल्ह्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांत घबराट
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून त्याची तीव्रता 3.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर होती. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घराबाहेर धावले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी…
Read Moreजंतरमंतरवर जल्लोष!
हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय – अभिजीत दिपके केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके…
Read Moreनीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे चौफेर टीका होत असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला. दिल्लीतील…
Read Moreदिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क…
Read Moreकेंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण अखेर संपवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट…
Read Moreग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी लावली जाणार आहेत. जनतेच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी, यासाठी जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज…
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समिती…
Read More





