चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे मान्सूनपूर्व ‘मॉक ड्रिल’
मान्सून पूर्वतयारी २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार चिपळूण येथील गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची ‘रंगीत तालीम’ म्हणजेच मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींना…
Read Moreशिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का, ६ खासदारांचा स्वतंत्र गट
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) पक्षात पुन्हा एकदा फूट पडल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या ९ पैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांनी ओम बिर्ला यांची भेट…
Read Moreमहिला बचत गटांना १ हेक्टर जमीन, ₹१ लाख अनुदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर जमीन पाच वर्षांच्या लीजवर…
Read Moreभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश
उत्तर रत्नागिरीचे प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हजारों कार्यकर्त्यांनी केला भाजपात पक्षप्रवेश आज रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात भाजपचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात चिपळूण, खेड आणि परिसरातील उबाठा आणि…
Read Moreरत्नागिरीतील 46,963 महिलांना 1,500 रुपयांचा लाभ कायमचा बंद
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष ई-केवायसी मोहिमेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 46 हजार 963 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. राज्य शासनाने ई-केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या महिलांचा दरमहा 1,500 रुपयांचा…
Read Moreशिंदे गटाचा दावा: उबाठातील १६ आमदार, ७ खासदार संपर्कात
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटातील १६ आमदार आणि ७ खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असल्याचेही शिंदे…
Read Moreकुणाला वाईट वाटलं तर वाटूदे.. बेधडक, influencer आर्या शेट्ये
‘जागर’च्या माध्यमातून कोकणातील काही अंतरंगी कलाकार आणि गाजलेले influencer याच्याशी थेट भेट. जाणून घेऊया त्याचा social media चा अंतरंगी प्रवास….’जागर’च्या…
Read Moreरत्नागिरीत वाटद येथे उभारला जाणार ‘सीएनजी’ प्रकल्प
रत्नागिरी तालुक्याच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, तालुक्यातील वाटद येथे सीएनजीचा नवा प्रकल्प उभारला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील…
Read Moreऑलिव्ह रिडले संवर्धनाला मोठे यश : १.८६ लाख पिल्ले समुद्रात
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १७२४ कासवांच्या…
Read Moreरत्नागिरीकरांचे स्वप्न साकार! विमान उड्डाणाचे काऊंटडाउन सुरु
रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी…. रत्नागिरी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, केंद्राच्या संरक्षण विभागाशी अधिकृत करार झाल्यानंतर…
Read More





