शिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” अशी अपेक्षा…
Read Moreपालखी सोहळ्यात भीषण अपघात; ३ महिला वारकरी ठार, २० जखमी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांवर जेजुरी परिसरात भीषण अपघाताची छाया पडली. सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाटात ट्रकने वारकऱ्यांना धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत.…
Read More‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ कार्यक्रम १५ जुलैला रत्नागिरीत
रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य व…
Read Moreज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती; मुंबईच्या कला-क्रीडा क्षेत्राची धुरा
ज्येष्ठ अभिनेते, गायक, नाट्यनिर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यावर मुंबई महापालिकेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात…
Read Moreकोकणातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर सरकारचा लगाम
कोकणातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर सरकारने कडक भूमिका घेतली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील संशयित खरेदी व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. परप्रांतीयांकडून…
Read Moreचिपळूणमध्ये पावसाळी पर्यटनाला उधाण; सावधगिरीचा इशारा
पावसाळ्याची चाहूल लागताच चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, घाटमार्ग आणि ओढ्यांचा खळखळाट अनुभवण्यासाठी शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र या वाढत्या…
Read Moreबोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका; भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन
रत्नागिरी – सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख (Land Records) विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र, ही भरती पूर्णपणे बोगस असून, नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे…
Read Moreगणपतीपुळे विकासाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक
रत्नागिरी : गणपतीपुळे विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामांचा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली गणपतीपुळे येथे आज एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पर्यटन विकास, सुरक्षितता,…
Read Moreबीएसएनएलचा सॅटेलाइट फोन लाँच; दुर्गम भागांसाठी मोठी सुविधा
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने सॅटेलाइट फोन बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. या फोनची किंमत १ लाख ३४ हजार १६६ रुपये (सर्व करांसहित) असून, दुर्गम भागात आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी हा फोन उपयुक्त ठरणार आहे. बीएसएनएलने दिलेल्या…
Read Moreसह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला!
रत्नागिरी – सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि नागपूरच्या खाजगी कंपन्यांच्या…
Read More





