मतदार यादी पुनरीक्षणात रत्नागिरी अव्वल; १००% डिजिटलायझेशन पूर्ण
रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रोल मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू करत मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेतला. खेड तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या…
Read Moreगणेशोत्सवात भाविकांची लूट खपवून घेणार नाही; अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोलीस व परिवहन विभाग आणि रिक्षा-बस…
Read Moreराज्य सरकारची मोठी पावले; साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) रक्कम वेळेत देण्यासाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री…
Read Moreएसटी स्मार्ट कार्डसाठी नागरिक हैराण
रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस प्रवासात सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले. रत्नागिरी आगारामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्याच्या…
Read Moreआंतरराष्ट्रीय मंचावर फोटो वाद; एकनाथ शिंदेंची तीव्र प्रतिक्रिया
किर्गिझस्तानमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेत पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो क्रॉप केल्याच्या प्रकारावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या…
Read Moreराज्यात पावसाचा जोर वाढणार, नव्या सरींमुळे पिकांना मिळणार जीवनदान
महाराष्ट्रात ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे राज्यात पावसाची तूट निर्माण झाली असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाला त्याचा मोठा फटका बसला आहे. हवामान…
Read Moreएसआयआर प्रक्रियेत तुमचं नाव सापडलं नाही तर घाबरु नका….
विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत कोकण विभागातील न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत. संबंधित…
Read Moreसमृद्धी महामार्गावर 7 दिवसांचा ब्लॉक; प्रत्येक वाहनावर राहणार डिजिटल नजर
नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) अंतर्गत सिन्नर ते इगतपुरीदरम्यान CCTV गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने…
Read More‘रत्नागिरीचा राजा’ आगमन मिरवणुकीनिमित्त रविवारी वाहतूक मार्गात बदल
रत्नागिरी : येथील ‘श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’, मारुती मंदिर यांच्यावतीने उद्या रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी गणपती मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मार्गावर सायंकाळी ४ ते रात्री १० या…
Read Moreराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून अधिक धावपटूंचा सहभाग
रत्नागिरी – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा…
Read More





