मान्सूनची दिशा बदलणार?
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांना आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच सप्टेंबरच्या मध्यापासून मान्सूनचा पावसाचा पट्टा हळूहळू दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता व्यक्त…
Read Moreविनापरवाना फ्लेक्सवरील झळकणारे चेहरेही होतील सहआरोपी ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे कडक आदेश
रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रत्येक फ्लेक्सवर स्थानिक स्वराज्य…
Read Moreधक्कादायक! मालाडमध्ये दहीहंडी अपघात; 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून दहीहंडी उत्सवातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी…
Read Moreराज्यभर दहीहंडीचा थरार शिगेला
राज्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून ठिकठिकाणी गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळत आहे. ठाण्यात यंदाचे पहिले नऊ थर रचण्यात यश आले असून उत्सवाला विशेष रंगत आली आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे…
Read Moreदहीहंडी उत्सवादरम्यान पुण्यात महिलेचा मृत्यू, मुंबईत 22 गोविंदा जखमी
पुण्याच्या जुन्या सांगवी भागात शुक्रवारी उशिरा रात्री दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठा अपघात झाला. विघ्नहर्ता मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर लोखंडी तात्पुरता मंडप हटविताना सांगड्याचा जड भाग कोसळला. या घटनेत 45 वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण या महिलेच्या…
Read Moreजगाचा नकाशा बदलणार? आफ्रिका मोठा, युरोप-उत्तर अमेरिका लहान दिसणार!
संयुक्त राष्ट्र महासभेने मर्केटर (Mercator) नकाशाऐवजी ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth) नकाशाच्या वापराला प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे. या प्रस्तावाला १६४ देशांचा पाठिंबा मिळाला असून अमेरिका हा एकमेव विरोधी देश ठरला आहे. टोगाने मांडलेल्या…
Read Moreकेरळमध्ये भीषण अपघात; ट्रकवर कार आदळून ८ जणांचा मृत्यू
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-६६ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव कार पाठीमागून आदळल्याने या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तामिळनाडूतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक…
Read Moreगणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा पुन्हा बंद; समुद्र खवळल्याने प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून परिस्थिती धोकादायक असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.…
Read Moreगेटवे ऑफ इंडियाजवळ फेरी बोटीत बिघाड; 38 जणांची सुखरूप सुटका
मुंबईत गुरुवारी रात्री गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ‘अनवारी’ फेरी बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बोटीत 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स असे एकूण 38 जण होते. घटना सुमारे रात्री 8.30 वाजता, गेटवेपासून सुमारे 1.5…
Read Moreकरबुडे हायवे परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड; दोन आरोपी ताब्यात
रत्नागिरी : फणसवळे–वेतोशी गावच्या जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक संशयित फरार आहे. पोलिसांना मिळालेल्या…
Read More





