ओव्हरटेकच्या नादात ट्रक पलटी, कुवारबांव परिसरात वाहतुकीची कोंडी
ओव्हरटेकच्या नादात ट्रक पलटी, कुवारबांव परिसरात वाहतुकीची कोंडी
Read Moreगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिनय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स विभागांतर्गत प्रा. डॉ. मिलिंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय कार्यशाळा पार पडली. सहज आणि वास्तववादी अभिनय तंत्र, कल्पकता वाढवणाऱ्या ॲक्टिव्हीटी आणि संवादातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
Read Moreराज्यात पुन्हा पावसाचा जोर; 22 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 24 ते 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 22 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी आणि ठाणे येथे ऑरेंज अलर्ट तर उर्वरित 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला…
Read Moreउद्याची TET परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे 28 जून रोजी होणारी परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली असून राज्यभरात खळबळ उडाली आहे.भिवंडीतील कोनगाव परिसरात गुप्त माहितीच्या…
Read MoreTET 2026 परीक्षा पुढे ढकलली; भिवंडीमध्ये पेपर लीकचा संशय
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने 28 जून 2026 रोजी राज्यभरात 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय…
Read Moreरत्नागिरीत मोहरमच्या दिवशी धडक कारवाई; ५१ किलो ‘प्राण्याचे मांस’ जप्त
रत्नागिरी शहरात मोहरमच्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ५१ किलोहून अधिक ‘प्राण्याचे मांस’ जप्त केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या मांसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याची चर्चा…
Read Moreकेतन हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम वकील; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना भेट
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला वेग आला असून हे प्रकरण आता न्यायालयात दाखल झाले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे केतनच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतनच्या कुटुंबीयांची भेट घेत दोषींना कठोर शिक्षा…
Read Moreपासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही? MEA स्पष्टीकरणानंतर देशभर चर्चा…
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसून केवळ प्रवासासाठीचा दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केल्यानंतर देशभरात चर्चा रंगली आहे. सरकारच्या मते, भारतात कोणतेही एकच ओळखपत्र नागरिकत्व सिद्ध करत नाही. नागरिकत्व कायदा 1955 नुसार,…
Read Moreवाढवण बंदर प्रकल्पाला गती; 208 खारफुटी तोडण्यास न्यायालयाची परवानगी
पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत 208 खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बंदराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 शी जोडण्यासाठी प्रवेश…
Read More





