NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा
नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील तीन विषयतज्ज्ञच या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा CBIने आपल्या आरोपपत्रात केला आहे. CBIच्या…
Read More१५ ऑगस्टपर्यंत LPG ई-केवायसी अनिवार्य
देशातील घरगुती गॅस (LPG) ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. सर्व ग्राहकांना १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात गॅस अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात.…
Read Moreस्त्री-भ्रूणहत्येला चाप लावणारा पीसी-पीएनडीटी (PC-PNDT) कायदा
भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो, परंतु वास्तवात मात्र, अनेकदा मुलीच्या जन्माला दुय्यम स्थान दिले गेल्याचे पाहायला मिळते. या मानसिकतेतूनच ‘स्त्री-भ्रूणहत्या’ यांसारख्या अमानवीय प्रथेचा जन्म झाला. समाजात मुलींचे वेगाने घसरणारे…
Read Moreपद्मश्री डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
देशातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि माजी राज्यपाल D. Y. Patil यांचे मंगळवारी (4 ऑगस्ट) कोल्हापूर येथे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. 22 ऑक्टोबर 1935…
Read Moreमहाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा
महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात पोलिस तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी छापखान्यातील कचरापेटीत टाकण्यात आलेल्या खराब प्रश्नपत्रिकांच्या प्रती चोरून त्या बुटांमध्ये लपवून बाहेर नेल्याचे उघड झाले आहे.…
Read Moreराज्यात सरासरीपेक्षा 9 टक्के अधिक पाऊस; ऑगस्टमध्ये जोर ओसरण्याची शक्यता
यंदाच्या मान्सून हंगामात जून आणि जुलै या दोन महिन्यांत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तब्बल 9 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून काही ठिकाणी नद्या…
Read Moreजुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी मनुज जिंदलन
रत्नागिरी – सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवेत. अद्यापही जुनी प्रकरणे ही प्रलंबित दिसून येत आहेत. ती जर वेळेत निकाली न काढल्यास संबंधित…
Read Moreमुंबईकरांना दिलासा! सातही तलावांत 89 टक्के पाणीसाठा
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील, अशी भीती व्यक्त होत असताना एप्रिल-मेपासून मुंबईत पाणीकपातही सुरू करण्यात आली होती. मात्र जूनअखेरीस आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा…
Read Moreशालार्थ ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश; मुदतवाढ नाही
राज्यातील शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या प्रक्रियेसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही विभागाने ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे…
Read Moreभ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी, लोकाभिमुख, गतीमान कारभार हवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशार
रत्नागिरी – जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे वेळेत मार्गी लावा. तसेच कलम १५५, ७० ब आणि ८५ अंतर्गत झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा देतानाच प्रवास, संवाद यावर भर देवून जनतेची…
Read More





