कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
पुण्यात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संध्याकाळी ४:०० वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. विद्यापीठाकडून अटी शर्तीसह आंदोलनाला परवानगी देण्यात आलीय. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुढील काही…
Read Moreरिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
खेड तालुक्यातील सुकवली येथील खडी क्रशर परिसरात घडलेल्या भीषण अपघातात डंपर चालक नितीन विजय पवार (वय 27, रा. चिंचघर-दस्तुरी)चा दुर्दैवी मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या…
Read Moreजगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
खेड शहर आणि भोस्ते गावाच्या हद्दीतील जगबुडी नदीवरील बदमीचा पऱ्या येथील खोल डोहात बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या चार नातेवाईकांपैकी तिघांना आपला जीव गमवावा लागला, तर एका व्यक्तीला…
Read Moreशाळेच्या पहिल्या दिवशी युनिफॉर्म आणि पुस्तके मिळणार…
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ८०% पुस्तके आणि युनिफॉर्म उपलब्ध झालेले आहेत. इ. २ व ३ री चा अभ्यासक्रम बदलल्याने इ. ६वीची पुस्तके अद्याप उपलब्ध नाहीत. लवकरच ही पुस्तके उपलब्ध…
Read Moreशेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी मिळणार
महाराष्ट्र शासनाने २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि २०१९ च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र असूनही वंचित राहिलेल्या सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला…
Read Moreअनिल मरकड यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पत्नी आणि मुलीच्या…
Read Moreजागर इंट्रो
‘जागर’….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच…
Read Moreरत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायुवेग पथकाने वर्षभरात धडक कारवाई केली आहे. माहे एप्रिल २०२५ ते माहे मार्च २०२६ या आर्थिक वर्षात या पथकाने एकूण ५,८१४ दोषी वाहनांवर…
Read Moreकडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले
राज्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. विदर्भातील शाळा आता २२ जूनपासून सुरू होणार असून उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील.विदर्भात…
Read More१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात…
Read More





