रत्नागिरीत वाटद येथे उभारला जाणार ‘सीएनजी’ प्रकल्प
रत्नागिरी तालुक्याच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, तालुक्यातील वाटद येथे सीएनजीचा नवा प्रकल्प उभारला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील…
Read Moreऑलिव्ह रिडले संवर्धनाला मोठे यश : १.८६ लाख पिल्ले समुद्रात
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १७२४ कासवांच्या…
Read Moreरत्नागिरीकरांचे स्वप्न साकार! विमान उड्डाणाचे काऊंटडाउन सुरु
रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी…. रत्नागिरी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, केंद्राच्या संरक्षण विभागाशी अधिकृत करार झाल्यानंतर…
Read Moreअभिनेत्री संचिता उगलेच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का
अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. १४ जून रोजी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.संचिताची सहकलाकार मेघा शर्मा हिने…
Read Moreअखेर अमेरिका-इराण संघर्ष थांबला!
गेल्या १०७ दिवसांपासून जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अखेर थांबला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक शांतता करारावर सहमती दर्शवत डिजिटल स्वाक्षऱ्यांद्वारे या कराराला मंजुरी दिली आहे.या करारानुसार, जागतिक तेल…
Read Moreसीडबॉल्सच्या माध्यमातून हरितक्रांती ; क्षत्रिय मराठा मंडळाचा अनोखा उपक्रम
पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षांची नैसर्गिक वाढ आणि दीर्घकालीन जपणूक महत्त्वाची असल्याचा संदेश देत क्षत्रिय मराठा मंडळाने यंदा एक अभिनव उपक्रम राबवला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करणाऱ्या मंडळाने यावेळी पारंपरिक…
Read Moreनिकृष्ट वस्तूंच्या तक्रारींनी ब्लिंकिट अडचणीत
क्विक-कॉमर्स कंपनी Blinkit सध्या ‘फास्ट डिलिव्हरी’पेक्षा वादग्रस्त डिलिव्हरीमुळेच जास्त चर्चेत आहे. मुंबईतील कुर्ला वेस्टमध्ये दुधाच्या पॅकेट्सवरील एक्सपायरी डेट पुसून विकल्याचा आरोप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. “१० मिनिटांत सेवा देणारी” आता…
Read Moreसुभान तांबोळी यांची रत्नागिरी शहर अध्यक्षपदी निवड
रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करणारे, रात्रीअपरात्री अडचणीत सापडलेल्या गरजूना मदतीसाठी धावणारे सुभान तांबोळी यांची संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेच्या झालेल्या सभेत सर्व…
Read Moreकॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या धावपटूंची दमदार कामगिरी
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन धावपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ९० किलोमीटरच्या या खडतर स्पर्धेत प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांनी…
Read Moreतरुणीच्या आत्महत्येने साखरपा परिसरात हळहळ
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हिने राहत्या घराशेजारील एका वाड्यातील…
Read More





