महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन बिनविरोध
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली. याबद्दल संपूर्ण…
Read Moreपरशुराम क्षेत्रातील विकास प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष जीवन रेळेकर व विश्वस्त…
Read Moreग्राहकांना दिवसाला फक्त २०० लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर नवीन निर्बंध लागू करत एका व्यक्तीला एका वाहनासाठी दिवसाला जास्तीत जास्त २०० लिटर इंधन देण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच वाहनांशिवाय इंधन विक्री करताना केवळ पेट्रोलियम आणि ज्वलनशील पदार्थ सुरक्षा संस्था…
Read Moreशेतकऱ्यांचा ‘मिरगा’तील पेरणीचा मुहूर्त हुकला..
राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतक्यात पेरणी करू नका, असा इशारा दिला आहे. एलनिनोचा राज्यातील पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मृग नक्षत्रात केली जाणारी पेरणी…
Read Moreपावसाळ्यासाठी ‘कोकणरेल्वे’ सज्ज
मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन कोकण रेल्वेने…
Read More





