अभिनेत्री संचिता उगलेच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का
अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. १४ जून रोजी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.संचिताची सहकलाकार मेघा शर्मा हिने…
Read Moreसीडबॉल्सच्या माध्यमातून हरितक्रांती ; क्षत्रिय मराठा मंडळाचा अनोखा उपक्रम
पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षांची नैसर्गिक वाढ आणि दीर्घकालीन जपणूक महत्त्वाची असल्याचा संदेश देत क्षत्रिय मराठा मंडळाने यंदा एक अभिनव उपक्रम राबवला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करणाऱ्या मंडळाने यावेळी पारंपरिक…
Read Moreनिकृष्ट वस्तूंच्या तक्रारींनी ब्लिंकिट अडचणीत
क्विक-कॉमर्स कंपनी Blinkit सध्या ‘फास्ट डिलिव्हरी’पेक्षा वादग्रस्त डिलिव्हरीमुळेच जास्त चर्चेत आहे. मुंबईतील कुर्ला वेस्टमध्ये दुधाच्या पॅकेट्सवरील एक्सपायरी डेट पुसून विकल्याचा आरोप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. “१० मिनिटांत सेवा देणारी” आता…
Read Moreसुभान तांबोळी यांची रत्नागिरी शहर अध्यक्षपदी निवड
रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करणारे, रात्रीअपरात्री अडचणीत सापडलेल्या गरजूना मदतीसाठी धावणारे सुभान तांबोळी यांची संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेच्या झालेल्या सभेत सर्व…
Read Moreतरुणीच्या आत्महत्येने साखरपा परिसरात हळहळ
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हिने राहत्या घराशेजारील एका वाड्यातील…
Read Moreपिकअप विहिरीत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू
पंढरपूर येथील भाविकांसाठी देवदर्शनाचा प्रवास दुर्दैवी ठरला. गोंदवले आणि म्हसवड येथे दर्शन करून परतत असताना त्यांना घेऊन जाणारे पिकअप माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात…
Read Moreमहाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन बिनविरोध
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली. याबद्दल संपूर्ण…
Read Moreपरशुराम क्षेत्रातील विकास प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष जीवन रेळेकर व विश्वस्त…
Read Moreग्राहकांना दिवसाला फक्त २०० लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर नवीन निर्बंध लागू करत एका व्यक्तीला एका वाहनासाठी दिवसाला जास्तीत जास्त २०० लिटर इंधन देण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच वाहनांशिवाय इंधन विक्री करताना केवळ पेट्रोलियम आणि ज्वलनशील पदार्थ सुरक्षा संस्था…
Read Moreशेतकऱ्यांचा ‘मिरगा’तील पेरणीचा मुहूर्त हुकला..
राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतक्यात पेरणी करू नका, असा इशारा दिला आहे. एलनिनोचा राज्यातील पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मृग नक्षत्रात केली जाणारी पेरणी…
Read More





