देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू अशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही..
अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा करत विरोधकांच्या आरोपांना…
Read More“माझा विहान येईल…”; आईचा विश्वास आणि काळजाला भिडणारी वास्तवता
चेंबूर येथे मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्क्यातून सावरणे विहानची आई जुही श्रीवास्तव यांना…
Read Moreजेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका आणि मराठी नाट्यसृष्टीतील अजरामर व्यक्तिमत्व विजया मेहता यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक महान दीपस्तंभ गमावला असून कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.“विजया बाई” हे…
Read More‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
Read Moreकोकणात पावसाचा जोर कायम; किनारपट्टीवर जोरदार वाऱ्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात आज समाधानकारक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 876.33 मिमी पर्जन्यमान झाले आहे. आजचा सरासरी पाऊस 97.37 मिमी इतका नोंदविण्यात आला आहे.तालुकानिहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे:मंडणगड येथे सर्वाधिक 117.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे.…
Read Moreमहाराष्ट्र कृषीदिनाच्या जागर परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!!
महाराष्ट्र कृषीदिनाच्या ‘जागर परिवारा’कडून हार्दिक शुभेच्छा!!! Download PDF
Read Moreमुंबईत स्कूलबसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; 10 जखमी
मुंबईतील चेंबूर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत शालेय बसवर मोठे झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 10 मुले जखमी झाली आहेत. ही घटना चेंबूर रोड क्रमांक 11 येथे घडली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते. घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना…
Read Moreभिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’
“शेती तोट्याची आहे”, “यात काही उरले नाही”, असा सूर आळवणाऱ्यांसाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे उघडणारा आहे. केवळ ४५ हापूसच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार कलमांच्या विशाल…
Read More‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील असुर्डे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या 35 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ…
Read More





