हा लढा आमच्या हक्काचा… आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!
हा लढा आमच्या हक्काचा…आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!
Read Moreमंत्री ॲड. आशिष शेलार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी :- राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री ॲड. आशिष शेलार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.३२ वाजता दादर मध्य…
Read Moreशिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” अशी अपेक्षा…
Read Moreपालखी सोहळ्यात भीषण अपघात; ३ महिला वारकरी ठार, २० जखमी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांवर जेजुरी परिसरात भीषण अपघाताची छाया पडली. सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाटात ट्रकने वारकऱ्यांना धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत.…
Read More‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ कार्यक्रम १५ जुलैला रत्नागिरीत
रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य व…
Read Moreआषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार.. -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५००…
Read More





