रत्नागिरीत वाटद येथे उभारला जाणार ‘सीएनजी’ प्रकल्प
रत्नागिरी तालुक्याच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, तालुक्यातील वाटद येथे सीएनजीचा नवा प्रकल्प उभारला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील…
Read Moreऑलिव्ह रिडले संवर्धनाला मोठे यश : १.८६ लाख पिल्ले समुद्रात
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १७२४ कासवांच्या…
Read Moreरत्नागिरीकरांचे स्वप्न साकार! विमान उड्डाणाचे काऊंटडाउन सुरु
रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी…. रत्नागिरी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, केंद्राच्या संरक्षण विभागाशी अधिकृत करार झाल्यानंतर…
Read Moreअभिनेत्री संचिता उगलेच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का
अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. १४ जून रोजी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.संचिताची सहकलाकार मेघा शर्मा हिने…
Read Moreअखेर अमेरिका-इराण संघर्ष थांबला!
गेल्या १०७ दिवसांपासून जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अखेर थांबला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक शांतता करारावर सहमती दर्शवत डिजिटल स्वाक्षऱ्यांद्वारे या कराराला मंजुरी दिली आहे.या करारानुसार, जागतिक तेल…
Read More





