१ ऑगस्टला नव्हे तर १५ ऑगस्टला उठणार मासेमारी बंदी….
१ ऑगस्टला नव्हे तर १५ ऑगस्टला उठणार मासेमारी बंदी….
Read Moreमुंबईकरांना दिलासा! सातही तलावांत 89 टक्के पाणीसाठा
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील, अशी भीती व्यक्त होत असताना एप्रिल-मेपासून मुंबईत पाणीकपातही सुरू करण्यात आली होती. मात्र जूनअखेरीस आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा…
Read Moreशालार्थ ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश; मुदतवाढ नाही
राज्यातील शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या प्रक्रियेसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही विभागाने ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे…
Read Moreभ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी, लोकाभिमुख, गतीमान कारभार हवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशार
रत्नागिरी – जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे वेळेत मार्गी लावा. तसेच कलम १५५, ७० ब आणि ८५ अंतर्गत झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा देतानाच प्रवास, संवाद यावर भर देवून जनतेची…
Read More‘आधी मोजणी, मग नोंदणी, नंतर फेरफार’ : नवा लँड टायटलिंग कायदा आणणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
रत्नागिरी- जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ असा नवीन ‘लँड टायटलिंग कायदा’ आणणार आहे. तसेच, कुळ, वहिवाटदार आणि…
Read Moreरत्नागिरीत ऑनलाइन फसवणूक; खात्यातून 5.86 लाख रुपये लंपास
रत्नागिरी शहरात ऑनलाइन फसवणुकीची गंभीर घटना समोर आली असून बँक ऑफ इंडिया, मारुती मंदिर शाखेतील खात्यातून ५,८६,००९ रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने परस्पर काढल्याचे उघड झाले आहे.ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ६:३६ ते ७:३७ या कालावधीत घडली. शांतीनगर परिसरातील…
Read Moreरत्नागिरीत मोफत डायलिसिस सुविधा; रुग्णांना मोठा दिलासा
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू असलेल्या मोफत डायलिसिस सुविधेमुळे जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेत असून, पूर्वी डायलिसिससाठी…
Read Moreआंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंबा…
Read Moreखरीप 2026 पिकस्पर्धा जाहीर; शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन
राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या उत्पादनवाढीसाठी खरीप हंगाम 2026 साठी पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदापासून पिकस्पर्धेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि…
Read MoreCM फडणवीसांचे कार्यालय एअर इंडिया बिल्डिंगमध्ये; 200 कोटींची बचत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय लवकरच मंत्रालयातून नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार आहे. राज्य सरकारने ही 23 मजली व्यावसायिक इमारत सुमारे 1,601 कोटी रुपयांना खरेदी केल्याने प्रशासनिक पातळीवर मोठा बदल…
Read More





