पुण्यात 21 जुलै ते 3 ऑगस्ट जमावबंदी लागू
पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने 21 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असेल. हा आदेश 21 जुलै रोजी मध्यरात्री 12.01…
Read Moreप्रवाशांच्या खिशावर ताण; एसटी भाड्यात 13.56% वाढ
राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असून, एसटीने ही वाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. आखाती…
Read Moreआर्थिक ताणामुळे सरकारचा निर्णय; मोफत साडी योजना रद्द
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी सुरू केलेली मोफत साडी योजना पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला असून, या योजनेअंतर्गत होणारे साड्यांचे वाटप कायमचे थांबवण्यात आले…
Read Moreगणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू खुली होणार – शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा माणगाव बाह्यवळण मार्ग गणेशोत्सवापूर्वी अंशतः वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली. ७.५ किमी…
Read Moreराज्यभरातून 90लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या
राज्यभरातून 90 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या
Read Moreमंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय : शेतकरी, शहर विकास आणि पायाभूत सुविधांना चालना
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांशी संबंधित 8 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी, शहरी विकास, क्रीडा आणि परिवहन क्षेत्रावर या निर्णयांचा थेट परिणाम होणार…
Read Moreआषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार.. -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५००…
Read Moreपुणेकरांनो सतर्क रहा! खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स विसर्ग
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून सुमारे 27,203 क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या…
Read Moreमतदार यादी पुनरीक्षणात ‘मौजे टेरव बु.’चा विक्रम; महाराष्ट्रात पहिले गाव
भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) राबवला जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील ‘मौजे टेरव…
Read Moreउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. कामाचा अतिताण…
Read More





