सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यास्तरावरच सुटायला हवेत. त्यांचे प्रश्न जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये यायला नकोत, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी…
Read Moreमानखुर्द चाळ दुर्घटना; ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द येथील जनता नगर परिसरात मुसळधार पावसादरम्यान तीन मजली कच्च्या चाळीचा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच…
Read Moreराज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई–पुणे मार्गावर वाहतूक विस्कळीत
राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.…
Read Moreरत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यात पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल
भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकासकंपनीमध्ये सामंजस्य करार; पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांची घोषणा रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण… भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात…
Read More





