तरुणीच्या आत्महत्येने साखरपा परिसरात हळहळ
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हिने राहत्या घराशेजारील एका वाड्यातील…
Read Moreपिकअप विहिरीत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू
पंढरपूर येथील भाविकांसाठी देवदर्शनाचा प्रवास दुर्दैवी ठरला. गोंदवले आणि म्हसवड येथे दर्शन करून परतत असताना त्यांना घेऊन जाणारे पिकअप माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात…
Read Moreमहाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन बिनविरोध
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली. याबद्दल संपूर्ण…
Read MoreDistrict Collector reviews development projects in the Parashuram Kshetra
श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष जीवन रेळेकर व विश्वस्त…
Read MoreCustomers will receive only 200 liters of petrol and diesel per day
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर नवीन निर्बंध लागू करत एका व्यक्तीला एका वाहनासाठी दिवसाला जास्तीत जास्त २०० लिटर इंधन देण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच वाहनांशिवाय इंधन विक्री करताना केवळ पेट्रोलियम आणि ज्वलनशील पदार्थ सुरक्षा संस्था…
Read Moreशेतकऱ्यांचा ‘मिरगा’तील पेरणीचा मुहूर्त हुकला..
राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतक्यात पेरणी करू नका, असा इशारा दिला आहे. एलनिनोचा राज्यातील पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मृग नक्षत्रात केली जाणारी पेरणी…
Read MoreKonkan Railway geared up for the monsoon.
मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन कोकण रेल्वेने…
Read Moreगाईला वाचवताना एसटीची झाडाला धडक; मोठी दुर्घटना टळली
रस्त्यावर अचानक आलेल्या भटक्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी फाट्यानजीक घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.माहितीनुसार, बोरिवली-जयगड…
Read Moreगृहिणींच्या श्रमांना न्यायालयाची दाद
घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणींच्या कष्टाचा सन्मान करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश आहेत. “गृहिणी या केवळ घर चालवत नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने ‘देश निर्माता’ आहेत,” असे गौरवद्गार न्यायालयाने काढले आहेत. रस्ते अपघातात एखाद्या…
Read Moreरत्नागिरीत ‘मरीन होमगार्ड’ प्रशिक्षण
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी ‘मरीन होमगार्ड’ विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून जवानांना सागरी सुरक्षा आणि आपत्ती…
Read More





