शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान…
कै. श्रीम. मंगल भालचंद्र जोगळेकर. वय – ५९ वर्षे, राहणार – नाचणे,रत्नागिरी यांचे दिनांक – १३/०७/२०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी…
Read MoreNEET (UG) 2026 : उत्तरतालिका जाहीर, विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची संधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी 22 जून 2026 रोजी देश-विदेशातील विविध केंद्रांवर घेतलेल्या NEET (UG) 2026 परीक्षेनंतर तात्पुरत्या उत्तरतालिका आणि स्कॅन केलेल्या OMR प्रतिसाद पत्रिका जाहीर केल्या आहेत. या सर्व उत्तरपत्रिका अधिकृत वेबसाइटवर…
Read Moreहा लढा आमच्या हक्काचा… आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!
हा लढा आमच्या हक्काचा…आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!
Read Moreमंत्री ॲड. आशिष शेलार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी :- राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री ॲड. आशिष शेलार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.३२ वाजता दादर मध्य…
Read Moreशिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” अशी अपेक्षा…
Read Moreपालखी सोहळ्यात भीषण अपघात; ३ महिला वारकरी ठार, २० जखमी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांवर जेजुरी परिसरात भीषण अपघाताची छाया पडली. सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाटात ट्रकने वारकऱ्यांना धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत.…
Read More‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ कार्यक्रम १५ जुलैला रत्नागिरीत
रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य व…
Read Moreआषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार.. -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५००…
Read Moreज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती; मुंबईच्या कला-क्रीडा क्षेत्राची धुरा
ज्येष्ठ अभिनेते, गायक, नाट्यनिर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यावर मुंबई महापालिकेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात…
Read Moreकोकणातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर सरकारचा लगाम
कोकणातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर सरकारने कडक भूमिका घेतली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील संशयित खरेदी व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. परप्रांतीयांकडून…
Read More





