Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
⁠देशभरातील बातम्या

‘चलो संसद’ मार्चदरम्यान दिल्लीत तणाव; पोलिसांचा हाय अलर्ट

जुलै 20, 2026 1 Min Read

नवी दिल्ली : CJPच्या ‘चलो संसद’ मार्चच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात सुमारे ५ हजार पोलिस व सुरक्षा जवान तैनात असून कलम 163 लागू करण्यात आले आहे.

निषेधासाठी जमलेल्या आंदोलकांची सुरक्षा दलांशी झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी बॅरिकेडिंग तोडण्यात आले असून वाहनांचे नुकसानही झाले आहे. आंदोलक संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज झाल्याचा दावा नाकारत आंदोलन नियंत्रित व नियोजनबद्ध पद्धतीने हाताळले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

परिसरात शेकडो जॅमर्स बसवण्यात आले असून इंटरनेट सेवा खंडित ठेवण्यात आली आहे. तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता मल्टी-लेयर बॅरिकेडिंग, स्कॅनर तपासणी आणि कडक सुरक्षा तपासणीनंतरच प्रवेश दिला जात आहे.

जंतर-मंतर ते संसद मार्ग दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून सुमारे १२ हजारांहून अधिक लोक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण पथके, रुग्णवाहिका तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी २४ तास लक्ष ठेवून आहेत. शेजारील राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पुण्यात 21 जुलै ते 3 ऑगस्ट जमावबंदी लागू

Next

भव्य ‘लिंगाचा डोंगर’ आकर्षणाचा केंद्रबिंदू

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech