महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल..
मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना, प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन…
Read Moreनागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील
नागपूर : राज्य सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ आयुक्त म्हणून कार्यरत असलेले रविंद्र कुमार सिंगल यांची बदली लाचलुचपत…
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात..
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून उष्म्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.जिल्हा परिषद सीईओ वैदेही रानडे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, जिल्ह्यातील सर्व…
Read Moreखेडशी येथे भीषण अपघात; खालगावची महिला जागीच ठार
रत्नागिरी : खेडशी परिसरात रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात खालगाव येथील दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी याच परिसरात एक रिक्षा…
Read Moreराम मंदिर देणगी प्रकरणात नवा दावा; 1,250 मौल्यवान शिळा गायब?
अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणात नवा दावा समोर आला आहे. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांनी 1989 मध्ये देश-विदेशातून आलेल्या सोने, चांदी, हिरे-माणिक आणि अष्टधातूपासून बनवलेल्या सुमारे 1,250 पूजित शिळा गायब झाल्याचा आरोप केला आहे.दुबे यांच्या मते, या…
Read Moreबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; वेतनवाढीसह सरकारकडून महत्त्वाचे निर्णय
मुंबई : बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. रविवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार कायमस्वरूपी…
Read Moreसाखरोलीत खळबळजनक घटना; मानवी अवशेष सापडल्याने तर्कवितर्कांना उधाण
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मार्गावरील साखरोली गावाच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (२१ जून) सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, साखरोली येथील…
Read Moreविकेंड ट्रिप ठरली अखेरची; गणपतीपुळ्यात 5 युवकांचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे २० जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील १९ तरुणांचा गट पर्यटनासाठी आला होता. समुद्रात उतरलेल्या ८ जणांना जोरदार लाटा आणि पाण्याच्या प्रवाहाने खोल पाण्याकडे ओढले. त्यापैकी ३ जणांना वाचवण्यात यश आले, तर…
Read Moreरत्नागिरीत ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार; प्रौढाकडून १७ लाखांची उकळपट्टी
रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील एका ५२ वर्षीय प्रौढाला बदनामीची भीती दाखवून तब्बल १७ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली…
Read More६ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन
जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ आगामी ६ जुलै २०२६ रोजी होणार आहे. माहे जुलै २०२६ चा हा लोकशाही दिन सोमवार, ६ जुलै रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात…
Read More





