गोवंशीय तस्करीविरोधात रत्नागिरी पोलिसांची मोठी मोहीम; चार भरारी पथके सक्रिय
रत्नागिरी : गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक व मांस विक्रीसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. २३ मे २०२६ पासून…
Read Moreजेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
जेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
Read Moreमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी वसंतराव…
Read Moreदेवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू अशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही..
अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा करत विरोधकांच्या आरोपांना…
Read More“माझा विहान येईल…”; आईचा विश्वास आणि काळजाला भिडणारी वास्तवता
चेंबूर येथे मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्क्यातून सावरणे विहानची आई जुही श्रीवास्तव यांना…
Read Moreजेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका आणि मराठी नाट्यसृष्टीतील अजरामर व्यक्तिमत्व विजया मेहता यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक महान दीपस्तंभ गमावला असून कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.“विजया बाई” हे…
Read More‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
Read Moreकोकणात पावसाचा जोर कायम; किनारपट्टीवर जोरदार वाऱ्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात आज समाधानकारक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 876.33 मिमी पर्जन्यमान झाले आहे. आजचा सरासरी पाऊस 97.37 मिमी इतका नोंदविण्यात आला आहे.तालुकानिहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे:मंडणगड येथे सर्वाधिक 117.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे.…
Read Moreमहाराष्ट्र कृषीदिनाच्या जागर परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!!
महाराष्ट्र कृषीदिनाच्या ‘जागर परिवारा’कडून हार्दिक शुभेच्छा!!! Download PDF
Read More





