गाईला वाचवताना एसटीची झाडाला धडक; मोठी दुर्घटना टळली
रस्त्यावर अचानक आलेल्या भटक्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी फाट्यानजीक घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.माहितीनुसार, बोरिवली-जयगड…
Read Moreगृहिणींच्या श्रमांना न्यायालयाची दाद
घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणींच्या कष्टाचा सन्मान करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश आहेत. “गृहिणी या केवळ घर चालवत नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने ‘देश निर्माता’ आहेत,” असे गौरवद्गार न्यायालयाने काढले आहेत. रस्ते अपघातात एखाद्या…
Read Moreरत्नागिरीत ‘मरीन होमगार्ड’ प्रशिक्षण
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी ‘मरीन होमगार्ड’ विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून जवानांना सागरी सुरक्षा आणि आपत्ती…
Read Moreराम आळीत सुरु आहे गटाराचं काम… काय म्हणतेय पब्लिक ?
रत्नागिरी शहरातील रामआळीमध्ये सध्या गटाराचं काम सुरु आहे मात्र ऐन पावसाळ्यात आणि शाळांच्या सिझनमध्ये नगरपालिकेला हे शहाणपण कसं सुचलं? याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात जागरच्या टीमने नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची…
Read MoreCase registered against three individuals, including Dr. Sejal Pawar, over a controversial incident involving Pranit More's stand-up comedy.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका वादग्रस्त स्टँड-अप शोप्रकरणी महाराष्ट्र सायबरने कडक कारवाई करत प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे , हिमांशू जंगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्यासह संबंधित व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलांविषयी, संमती…
Read Moreआता ST मध्ये ही लागणार स्मार्ट कार्ड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे…
Read More‘बालकामगारमुक्त महाराष्ट्र’चा निर्धार
‘१२ जून’ हा दिवस जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकून ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी माहिती रत्नागिरीचे सरकारी कामगार अधिकारी…
Read Moreचिमुकल्याच्या एका वाक्याने बदलापूर दुहेरी मृत्यू प्रकरणाला नवं वळण
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील जुवेली गाव परिसरात एका बंद कारमध्ये महिला आणि ओला चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख मनीषा भोसले आणि ओला चालक ज्योतिबा शिंदे अशी झाली आहे. दोघांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार आढळल्याने…
Read More





