रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९ हजार १९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समिती…
Read Moreराज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः कोकणातील भात पिके आणि खरिपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरत आहे. जुलैच्या सुरुवातीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे…
Read More





